अवघ्या चार दिवसात 8 हजार हेक्टरवरील पिकांना बसला पुराच्या पाण्याचा फटका
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या 19 ते 22 जुलै या अवघ्या चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या...
आता गोसीखुर्दचे पाणी अडविणार मार्ग, जिल्हाधिकारी-एसपींनी केली हवाई पाहणी
https://youtu.be/nfqNnV_iO_Y
गडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती पावसाच्या उसंतीनंतर काहीशी सावरली, मात्र गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे वैनगंगेसह उपनद्यांमध्ये पुन्हा पाणी चढत...
आव्हान पेलणारे विद्यार्थी शाळेत घडवा, अपर आयुक्त ठाकरे यांचे आवाहन
गडचिरोली: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना बोलके करून गुणवत्ता वाढवा. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यात इंग्रजी भाषा अडसर होऊ नये...
पावसाचा जोर कमी, पण धरणातील विसर्गामुळे पूर कायम, शाळांना सुटी
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी रात्रीपासून कमी झाला आहे. पण धरणांमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांचा...
अतिवृष्टीत प्रशासनाने सतर्क राहावे, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस असल्याने गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापन,...
नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करा, खा.डॉ.किरसान यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
गडचिरोली : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द प्रकल्पातून सूरु असलेल्या पाण्याच्या विसर्गाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा, आमगाव, ब्रह्मपुरी आणि...



































