अहेरीत 8 दिवसांपासून कचरा संकलन बंद, सर्वत्र कचऱ्याचे ढीग
अहेरी : शहरातील घनकचरा व्यवस्थापन गेल्या 8 दिवसांपासून ठप्प झाले आहे. जुन्या कंत्राटदाराची मुदत ३० एप्रिल रोजी संपल्याने आणि सत्ताधाऱ्यांनी समोरील योग्य नियोजन न...
विमानतळग्रस्त तीनही गावांत जनगणनेला विरोध कायम
गडचिरोली : गावकऱ्यांचा विरोध असताना प्रस्तावित विमानतळाची जागा निश्चित करणारा 12 मे रोजीचा जीआर रद्द करण्यासाठी संबंधित गावांमधील नागरिकांनी असहकार्याची भूमिका घेत जनगणनेच्या कामाला...
इंधन टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाची कंपन्यांना सूचना
आरमोरी : जिल्ह्यातील पेट्रोलपंप धारकांना इंडियन आॅईल कंपनीकडून इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा केला जात नसल्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे....
भेंडाळा भागातील शेतकऱ्यांचा बैलबंड्यांसह धडक मोर्चा
चामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनींवर होऊन घातलेली प्रस्तावित एमआयडीसी रद्द करून शेतजमिनीचे अधिग्रहण थांबवावे, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत जारी...
आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने घातले केंद्रीय मंत्र्यांना साकडे
गडचिरोली : केंद्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार तीन ग्रामपंचायतींना यापुढे एकच पेसा ग्रामसभा मोबिलायझर असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील एकूण 3000 पेसा मोबिलायझर्सपैकी सुमारे...
नाळेवाडी नाल्यावरचा पूल दिड दशकापासून अर्धवट
धानोरा : देशाला स्वातंत्र्य म्हणून सात दशकांचा कालावधी उलटूनही धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जांभळी, दवंडी परिसरातील नागरिक आजही मूलभूत सोयी सुविधांसाठी संघर्ष करीत...

































