अहेरी ते तेलंगणा मार्गाचा प्रवास होणार सुखकर
अहेरी : तालुका मुख्यालय अहेरीजवळ असलेल्या वांगेपल्ली येथील पोचमार्गाचे काम न झाल्यामुळे तेलंगणात जाण्यासाठी अडचण येत होते. आता लवकरच हे काम केले जाणार असून...
खड्डेमय आलापल्ली ते अहेरी रस्ता होणार गुळगुळीत
अहेरी : गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून आलापल्ली ते अहेरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांसोबत उखडलेल्या...
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांवर संसदीय रेल्वे बोर्डाच्या बैठकीत चर्चा
गडचिरोली : केंद्रीय संसदीय रेल्वे बोर्डाची बैठक दि.२६ ला नवी दिल्लीत झाली. या बैठकीत रेल्वेसंदर्भात काही महत्वाचे मुद्दे मांडून त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली....
लोहखनिजाच्या वाहतुकीतून आलापल्ली होणार बाद !
गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्लीतून लोहखनिजांच्या वाहनांची होणारी वाहतूक टाळण्यासाठी आता नवीन मार्गाला वनविभागाने मंजुरी दिली आहे. येलचिल ते वेलगुरटोला या...
कोटगल आणि चिचडोह प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करा
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज आणि गडचिरोली तालुक्यातील कोटगल बॅरेज प्रकल्पात शेती गेलेल्या सर्वच शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते...
20 दिवसांत चार अपघात बळी, जबाबदार कोण?
https://youtu.be/Tt5rpOdNkhU
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड खाणीतील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे अपघात वाढल्याचे म्हटले जात आहे. या अपघातांसाठी नेमके कोण जबाबदारी आहेत? अपघात टाळण्यासाठी या ट्रकांची...