पंतप्रधानांच्या धोरणे आणि कृतीत सर्वांचे कल्याण दिसते
देसाईगंज : मोदी सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताने सर्वांगिन आणि समावेशक विकासाची नवीन उंची गाठली आहे. मग ती गरीब, शेतकरी, महिला यांच्या उन्नतीसाठी...
अहेरीत विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
अहेरी : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचा धडाका सुरू...
निवडणुकीच्या कामाला लागा, धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
अहेरी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आतापासूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना...
– तर गडचिरोलीतून मूळ लोक हद्दपार होतील- सपकाळ
गडचिरोली : 'सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची नजर या जिल्ह्यातल्या लोहखाणींवर आहे. गडचिरोलीचा वेगळा तुकडा पाडायचा त्यांचा प्रयत्न आहे. फडणविसांना गडचिरोलीचा 'फडणविस्तान' करायचा आहे, जिथे 'हम...
गडचिरोलीत आज काँग्रेसचा शेतकरी मेळावा व न्याययात्रा
गडचिरोली : काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज गडचिरोलीतील अभिनव लॅानमध्ये शेतकरी मेळावा आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश...
केंद्र सरकारच्या त्रिसुत्रीमुळे गडचिरोलीत अभूतपूर्व विकास
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसुत्रीच्या माध्यमातून सरकारने केलेल्या संकल्पांची सिद्धी झाली आहे. यात...




































