पावसाचा जोर कमी, पण धरणातील विसर्गामुळे पूर कायम, शाळांना सुटी

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी रात्रीपासून कमी झाला आहे. पण धरणांमधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांचा...

अतिवृष्टीत प्रशासनाने सतर्क राहावे, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी

गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस असल्याने गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापन,...

नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करा, खा.डॉ.किरसान यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

गडचिरोली : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द प्रकल्पातून सूरु असलेल्या पाण्याच्या विसर्गाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्हा, आमगाव, ब्रह्मपुरी आणि...

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मा.खा.अशोक नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

गडचिरोली : सततच्या मुसळधार पावसाने आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे, तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व द‌रवाजे उघडून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील अनेक नदी-नाल्यांना पूर...

नैसर्गिक आपत्तीमधील तीन मृतांच्या वारसांना 12 लाखांची मदत वितरित

गडचिरोली : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत दगावलेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 4 लक्ष असे एकूण 12 लक्ष रुपये मदतीचे धनादेश...

पावसाने चहुबाजूने घेरले, 31 मार्ग बंद, जिल्हाभरातील शाळांना आज सुटी

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता 31 मार्गांवरील वाहतूक ठप्प...