जिल्ह्यातील २८६ गावे पेसा क्षेत्रातून वगळणार, शासनाला अहवाल सादर

गडचिरोली : राज्य शासनाने १९८५ च्या कायद्यानुसार केलेल्या अनुसूचित क्षेत्राच्या पुनर्रचनेत गडचिरोली जिल्ह्यातील १६८१ पैकी तब्बल १४०७ गावे आदिवासीबहुल असल्याचे दाखवून अनुसूचित क्षेत्रात (पेसा)...

महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन, काय आहे कारण?

https://youtu.be/UrnvV7nTJ7I गडचिरोली : कृषिपंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागणीच्या पूर्ततेसाठी शुक्रवार, दि.२० ऑक्टोबर रोजी घारगाव आणि कळमगाव फिडरच्या शेतकऱ्यांनी भेंडाळा येथील...

जिल्ह्यातील १४ विद्युत फिडरवर मिळणार दिवसा सलग १० तास वीज पुरवठा

गडचिरोली : महावितरणकडून कृषी पंपांना दिवसा केवळ ६ तास वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाऊन पिकांना ओलित करावे लागत होते. पण...

आलापल्ली ते एटापल्ली मार्गावरील अपघातांसाठी ‘हे’ ठरत आहे कारण

आलापल्ली : आलापल्ली ते एटापल्ली हा मार्ग सुरजागड लोहखाणीतील खनिजाच्या वाहतुकीमुळे सतत वर्दळीचा राहतो. पण या मार्गावर अलिकडे ठाण मांडून बसणाऱ्या गाई, म्हशी अपघातासाठी...

हत्ती आणि वाघांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा काँग्रेसचा वनसंरक्षक कार्यालयाला घेराव

https://youtu.be/8cGxaT5qqdw गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी गुरूवारी (दि.१९) जिल्हा काँग्रेसच्या वतीने वनसंरक्षक कार्यालयावर घेराव आंदोलन...

हे रानटी हत्ती आहेत, गुरांचा कळप नाही, त्यांच्या वाटेला जाऊ नका !

गडचिरोली : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने तीन आठवड्यात दुसरा बळी घेतला आहे. गडचिरोली शहरापासून अवघ्या ६ ते ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या...