‘चेन्ना’ प्रकल्पासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात बैठक

अहेरी : मागील ४० वर्षांपासून रखडलेल्या आणि मुलचेरा तालुक्यासाठी वरदान ठरू पाहणाऱ्या चेन्ना सिंचन प्रकल्पाची समस्या मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी पुढाकार...

भरधाव बाईक ट्रकवर धडकली, गोविंदगावचे तीन तरुण ठार

गडचिरोली : नवीन घेतलेल्या बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सिट जाणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले. समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकल्याने गंभीर जखमी होऊन तिघांचाही मृत्यू...

मेंदूची क्रियाशिलता वाढविणारी ‘विस्डम ऑफ माईंड’ कार्यशाळा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या वतीने 'विस्डम ऑफ माईंड' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन...

समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचे महत्त्व खूप मोठे : भाग्यश्री आत्राम

सिरोंचा : आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. विज्ञानाची कास धरूनच समाजाला चांगली प्रगती साधता येते, असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट...

मुलांना घडविण्यात मातांची भूमिका महत्त्वाची – रेश्मा वकील

देसाईगंज : शैक्षणिक क्षेत्रातील बदल पाहून मातांनी आपल्या मुलांच्या मानसिकतेत जाणीवपूर्वक बदल घडवून आणला पाहिजे. त्यांना समाजातील आदर्श व्यक्ती बनवण्यात आणि त्यांचे व्यक्तिमत्व उंचावण्यात...

आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्काराची निर्मिती होते- खा.‌नेते

गडचिरोली : आजच्या काळात धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. गुरूदेव सेवा मंडळामुळे शिस्तपणा व प्रेमभावनेची शिकवण पाहायला मिळते. तुकडोजी महाराजांच्या एका अभंगात...